मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२५ मध्ये महाराष्ट्रातील घरकुल योजनेंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करून मोफत वीज पुरवठा करण्याची महत्वाची घोषणा केली. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात येणाऱ्या २० लाख घरांवर सौर पॅनल बसवले जातील, ज्यामुळे त्या घरांना वीज बिलाची चिंता न करता मोफत वीज मिळेल .
Kusum Solar | कुसुम सोलर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक बचत होईल, तसेच पर्यावरणपूरक उर्जेचा वापर वाढेल, ज्यामुळे राज्याच्या ऊर्जा धोरणाला एक नवा दिशा मिळेल.